महाविकास आघाडी सरकार
-
राजकारणराजकारण
शिवसेना भवनात बॉम्बस्फोट घडवणाऱ्या मलिक यांना उद्धव ठाकरे वाचवतायत; श्वेता महाले यांचा गंभीर आरोप
बुलढाणा : प्रतिनिधी राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक…
अधिक वाचा » -
क्रीडा जगतक्रीडा जगत
यंदाच्या मोसमातही प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार का आयपीएलचे सामने?
मुंबई : प्रतिनिधी यंदाच्या मोसमातील आयपीएलला २६ मार्चपासून सुरुवात होत असून चाहत्यांमध्ये कमालीची उत्साहाचे वातावरण आहे. यंदाचे आयपीएलचे सर्व सामने…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
आपल्या बुडाखाली काय जळते, हे भाजपने पाहावं : जयंत पाटील यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी भाजप नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील २५ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा मोठा दावा…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
शरद पवारांनी पावसात सभा घेतल्याने भाजपाला निमोनिया झाला; राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर
मुंबई : प्रतिनिधी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी साताऱ्यातील पावसात झालेल्या सभेवरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लक्ष्य करत टीका…
अधिक वाचा » -
मराठवाडामराठवाडा
उलट भाजपचे २५ आमदार आमच्या संपर्कात; अब्दुल सत्तार यांचा गौप्यस्फोट
जालना : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारचे २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्यावर…
अधिक वाचा » -
पश्चिम महाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्र
डाटा बसत नसेल तर दरेकरांनी मोठा पेनड्राईव्ह आणावा; बाळासाहेब पाटील यांचा सल्ला
कऱ्हाड : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारला पेन ड्राईव्हची भीती दाखवणाऱ्यांचा डाटा बसत नसेल तर त्यांनी मोठा पेन ड्राईव्ह आणावा आणि…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
एमआयएमसोबत युती..? सुप्रिया सुळे म्हणाल्या; विकासासाठी एकत्र येत असतील तर..
बारामती : प्रतिनिधी समविचारी पक्ष विकासासाठी एकत्र येत असतील तर आनंदच असल्याची प्रतिक्रिया देत खासदार सुप्रिया सुळे यांनी एमआयएमकडून आलेला…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
दाऊदच्या माणसाला साथ दिली तेव्हा शिवसेनेचा रंग फिका पडला : रावसाहेब दानवे
औरंगाबाद : प्रतिनिधी भाजपच्या रंगात भेसळ असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आज भाजप नेते आणि…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
राजू शेट्टी विधानपरिषदेची आमदारकी नाकारणार? दिले ‘हे’ संकेत
मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांचा वीज प्रश्न, भूमी अधिग्रहण कायदा, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या निधीत सरकारने घेतलेली भूमिका असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे सुटलेले…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
अर्थसंकल्पातून सगळ्यांना न्याय मिळाला; शंभूराज देसाई यांचे वक्तव्य
सातारा : प्रतिनिधी राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून सगळ्यांना न्याय मिळाला आहे. राज्याचे अर्थचक्र सध्या सुरळीत पार पडत असल्याचे…
अधिक वाचा »