महाराष्ट्राचं राजकारण

भाजप सरकारच्या काळात तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा  : संजय राऊतभाजप सरकारच्या काळात तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा  : संजय राऊत

भाजप सरकारच्या काळात तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा  : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी राज्यात भाजप सरकार सत्तेत असताना महाआयटीमध्ये तब्बल २५  हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा गंभीर आरोप…

4 years ago

हिम्मत असेल तर ईडीने मला अटक करावी; मला कैद होईल असे कोणतेही जेल नाही : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांच्या घरावर सक्त वसुली संचानालय अर्थात ईडीचे छापे…

4 years ago

Breaking News : शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला एक वर्ष तुरुंगवास आणि पावणे दोन कोटी रुपयांचा दंड..!

पालघर : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिन्याची शिक्षा सुनावली असल्याचे प्रकरण ताजे असतानाच; शिवसेनेचे…

4 years ago

पहाटेचे सरकार कोसळल्यापासून भाजपाचे मानसिक संतुलन ढासळले : नाना पटोले

परभणी : प्रतिनिधी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १० मार्चनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडणार असल्याचे भाकीत केले आहे. चंद्रकांत…

4 years ago

चंद्रकांतदादा मोठे व्यक्ती, मी तर लहान कार्यकर्ता : अजित पवार यांचा खोचक टोला

बारामती : प्रतिनिधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार जाणार असल्याचा दावा केला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार…

4 years ago

राज्य सरकारचे कौतुक पाहून काही जणांना पोटदुखी आणि मळमळ होते : उद्धव ठाकरे

जालना : प्रतिनिधी राज्य सरकारचे कौतुक पाहून काही जणांना पोटदुखी आणि मळमळ होते. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज…

4 years ago

संजय राऊत हे मानसिक रुग्णतेच्या  सर्वोच्च स्थानावर : आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी दररोज शिवसेना आणि भाजपामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे…

4 years ago

महाविकास आघाडी सरकारचे स्टेअरिंग ठाकरेंच्या हातात असल्यामुळे भाजपला पोटदुखीचा त्रास : संजय राऊत

पणजी : वृत्तसंस्था महाराष्ट्राला कितीही झुकवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र झुकणार नाही. महाविकास आघाडी सरकारचे स्टेअरिंग ठाकरेंच्या हातात आहे आणि…

4 years ago

Big Breaking : राज्य सरकारने घेतला ‘त्या’ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निलंबन बेकायदेशीर असल्याचे स्पष्टीकरण…

4 years ago

समाजात फूट पाडणाऱ्या घटना टाळायला हव्यात : अजित पवार

मुंबई : प्रतिनिधी कर्नाटकमधील हिजाब प्रकरण चांगलेच तापले आहे. ठिकठिकाणी या प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे. या वादावर आता…

4 years ago