

मुंबई : प्रतिनिधी
दररोज शिवसेना आणि भाजपामध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे मानसिक रुग्णतेच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे, अशी बोचरी टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना अशिष शेलार यांनी संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आशिष शेलार म्हणाले, महाविकास आघाडीसाठी संजय राऊत लढले. मात्र ते आता एकाकी पडले आहेत. महाविकास आघाडीतील एकही नेता संजय राऊत यांच्या बाजूने बोलत नाही. शिवसेनेचेही कोणतेच नेते संजय राऊत यांच्या बाजूने बोलत नाहीत. त्यांचे नेते राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. दुर्दैवाने संजय राऊत एकटेच पडले आहेत असा खोचक टोला शेलार यांनी लगावला आहे.
ज्या माणसाला स्वतःचा पक्ष कळत नाहीते संजय राऊत निष्पक्षपणाची गोष्टी करत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर केलेली कारवाई ही निष्पक्षपणाची होती का ? राज्यात पोलिसांचा ज्या प्रकारे वापर केला जात आहे तो पक्षपातीपणा नाही का असे सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…