राजकारण

संजय राऊत यांची वाईन व्यवसायात मोठी गुंतवणूक : किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोपसंजय राऊत यांची वाईन व्यवसायात मोठी गुंतवणूक : किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

संजय राऊत यांची वाईन व्यवसायात मोठी गुंतवणूक : किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्य सरकारने  किराणा दुकानांमध्ये वाईन विकण्यास परवानगी दिली आहे. यानंतर भाजपाकडून राज्य…

4 years ago

संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; गोपीनाथ मुंडे शिवसेनेत येणार होते.. पण…

मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्द्यांवर शिवसेना आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपचे संबध का बिघडले?…

4 years ago

Breaking : दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित तारखेलाच होणार : वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार का? असा सवाल विदयार्थी आणि पालकांकडून…

4 years ago

ऐकावं ते नवल..! निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे; औरंगाबाद शहरात लागले बॅनर्स

औरंगाबाद : प्रतिनिधी औरंगाबाद शहरामध्ये शनिवारी रात्री तीन ठिकाणी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे आहे, अशा आशयाची  बॅनर लावण्यात आले…

4 years ago

Breaking News : अखेर निर्णय झाला; ‘या’ दिवशी सुरु होणार पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये..!

पुणे : प्रतिनिधी येत्या १ फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील रुग्णसंख्येत कमालीची घट झाली…

4 years ago

Big Breaking : पोलीस दलामध्ये ७ हजार २०० नव्या पोलिसांची भरती होणार; गृहमंत्र्यांची माहिती

अहमदनगर : प्रतिनिधी पोलीस दलामध्ये लवकरच नवीन ७ हजार २०० पोलिसांची भरती होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय…

4 years ago

३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार म्हाडाची सरळसेवा भरती परीक्षा

मुंबई : प्रतिनिधी म्हाडाच्या सरळसेवा भरतीमध्ये तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ जानेवारी, १,२,३,७,८,९ फेब्रुवारी रोजी…

4 years ago

सर्वोच्च न्यायालयाची सहानुभूती एकाच राजकीय पक्षाला मिळते; आम्हाला का नाही..? संजय राऊत यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून राज्यांत शिवसेना आणि भाजपा…

4 years ago

दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..? राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले संकेत

मुंबई : प्रतिनिधी इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मार्च महिन्यात होणार होत्या. मात्र आता मार्चऐवजी एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे.…

4 years ago

अध्यक्ष महोदय.. याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून १२ आमदारांची नियुक्ती होत नाही; यावरही आवाज उठवा : उर्मिला मातोंडकर

मुंबई : प्रतिनिधी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते…

4 years ago