बारामती : प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनावरचे सगळे निर्बंध काढून टाकले आहेत. त्यामुळे सगळ्यांना मास्क वापरणे बंधनकारक…
दौंड : प्रतिनिधीनाकाबंदी करत असलेल्या पोलिसांबरोबर वाद घालणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. वाद घातल्याप्रकरणी त्याला तुरुंगात जावे लागले…