नाशिक : प्रतिनिधी अगोदरचे सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नव्हते. विद्यमान सरकारदेखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नाही. विरोधी पक्षातील नेते नोटिसांमुळे भेदरलेले…
मुंबई : प्रतिनिधी यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच…
मुंबई : प्रतिनिधी पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी हवामान विषयक आकडेवारीचा अभ्यास करत असतात, मात्र गेल्या महिन्यापासून (दि. १५…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून मागच्या ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या…
मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. महाविकास आघाडी आणि आमचे कसलेच संबंध नाहीत. त्यामुळे…
कोल्हापूर : प्रतिनिधी शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांची ही मागणी मान्य…