महाराष्ट्र शासन
-
राजकारण
राजकारणईडी अधिकाऱ्यांची चौकशी होणार; राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन
मुंबई:प्रतिनिधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या काही अधिकाऱ्यांवर वसुलीचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ईडी अधिकाऱ्यांच्या…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारणअखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महाविकास आघाडीमधून एक्झिट; राजू शेट्टी यांची मोठी घोषणा
कोल्हापूर : प्रतिनिधी महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्ष असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीमधून बाहेर पडली आहे. संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू…
अधिक वाचा » -
राजकारण
घराजवळच असलेल्या चैत्यभूमीवर किती वेळा गेलात आणि किती वेळा जय भीम बोललात : जितेंद्र आव्हाड
मुंबई : प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप केला. मात्र…
अधिक वाचा » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रनवाब मलिक यांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच; आणखी दोन आठवडे वाढला तुरुंगातील मुक्काम
मुंबई: प्रतिनिधी ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाकडून आजही दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांची…
अधिक वाचा » -
पुणे
पुणेइयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेतच लागणार
पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेतच लागणार…
अधिक वाचा » -
मुंबई
मुंबईमुंबईत येऊन पैसे कमवायचा आणि मराठीला विरोध करायचा..? हे कसे चालेल : अजितदादांनी सुनावले
मुंबई : प्रतिनिधी आपल्या मुंबापुरीत यायचे. येथे पैसे कमवायचे. तिकडे आपल्या राज्यात पैसे पाठवायचे आणि इथे मराठीला विरोध करायचा ?…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारणमहाविकास आघाडी सरकारमध्ये रुसवे फुगवे आहेत, असे वातावरण तयार केले जात आहे : उध्दव ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमध्ये रुसवे फुगवे आहेत असे वातावरण विरोधकांकडून तयार केले जात असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारणराष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रीपद न देण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला होता : चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदावरून नाराजीनाट्य असल्याच्या चर्चेला उधाण आलं असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारणमुख्यमंत्र्यांनी बोलण्यापेक्षा कारवाई करुन दाखवावी; सोमय्या यांचं आव्हान
पुणे : प्रतिनिधी राज्य सरकारमधील एकेक मंत्री घोटाळ्यात सापडत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल होत आहे. तरीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्यावर…
अधिक वाचा » -
महाराष्ट्र
महाराष्ट्र‘कोरोनामुक्ती’ची पहाट घेऊन आलेला गुढीपाडवा राज्यात सुख-समृद्धी,आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो : उपमुख्यमंत्री अजित पवार
महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, एकजुटीची गूढी उंच उंच जाऊदे, महाराष्ट्र सुखी, संपन्न, समृद्ध होऊदे… मुंबई : प्रतिनिधी “कोरोनामुक्तीची पहाट घेऊन आलेला…
अधिक वाचा »