महाराष्ट्र शासन
-
मुंबई
मुंबईगुणरत्न सदावर्ते यांचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला; १३ तारखेपर्यंत कोठडी
मुंबई : प्रतिनिधी एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गिरगाव न्यायालयाने त्यांना १३ तारखेपर्यंत…
अधिक वाचा » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रBig Breaking : सिल्वर ओकवरील हल्ल्याची पोलिसांना पूर्वकल्पना होती; तपासात धक्कादायक माहिती उघड
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबईतील निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची पोलिसांना पूर्वकल्पना होती…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारणआमदारांच्या शिफारसीच्या यादीमधून माझे नाव वगळा; राजू शेट्टी यांचे राज्यपालांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. महाविकास आघाडी आणि आमचे कसलेच संबंध नाहीत. त्यामुळे…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारणअनिल देशमुखच आर्थिक गैरव्यवहारातील मुख्य सूत्रधार; ईडीची न्यायालयात धक्कादायक माहिती
मुंबई: प्रतिनिधी शंभर कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणी सीबीआयच्या कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल सक्तवसुली संचालनालय अर्थातच ईडीने…
अधिक वाचा » -
राष्ट्रीय
राष्ट्रीयपंतप्रधानांच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले, ‘या’ सरकारला धोका नाही; पुढेही हेच सरकार..!
दिल्ली : प्रतिनिधी केंद्रीय यंत्रणा करत असलेल्या कारवाईमुळे महाराष्ट्रातील सरकारला कोणताही धोका नाही. सरकार चांगले चालले आहे. पुढील अडीच वर्षांने…
अधिक वाचा » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रBig Breaking : एसटी कर्मचाऱ्यांना आता उच्च न्यायालयाचा अल्टिमेटम; १५ एप्रिलपर्यंत कामावर हजर व्हा..!
मुंबई : प्रतिनिधी तब्बल ऑक्टोबर महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्यामध्ये राज्य शासनाकडून…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारणअरे बाबा; इतक्या दिवस झोपा काढत होता का..? अजितदादांचा सवाल
अहमदनगर: प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत मशिदीवरील असणाऱ्या भोंग्याला विरोध केला. त्याचवेळी…
अधिक वाचा » -
राष्ट्रीय
राष्ट्रीयBig Breaking : महाराष्ट्रातील ‘त्या’ प्रश्नासंदर्भात शरद पवार यांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी सरकारला तब्बल अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र अद्यापपर्यंत राज्यपालांनी बारा आमदारांची…
अधिक वाचा »

