महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र सरकारला लकवा मारला आहे का ? राजू शेट्टी यांचा संतप्त सवालमहाराष्ट्र सरकारला लकवा मारला आहे का ? राजू शेट्टी यांचा संतप्त सवाल

महाराष्ट्र सरकारला लकवा मारला आहे का ? राजू शेट्टी यांचा संतप्त सवाल

कोल्हापूर : प्रतिनिधी शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांची ही मागणी मान्य…

4 years ago

…अन्यथा मी फाशी घेईल : रवी राणांचा विधानसभेत रुद्रावतार

मुंबई : प्रतिनिधी महापालिका आयुक्तांवर शाई फेक केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे…

4 years ago

TET Breaking : टीईटी परीक्षेत २४० कोटींचा घोटाळा; पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब उघड

पुणे : प्रतिनिधी टीईटी परीक्षेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या परीक्षेत तब्बल २४० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे पुणे…

4 years ago

रावसाहेब दानवेंनी केली तिरुपतीतील न्हाव्यांसोबत महाविकास आघाडी सरकारची तुलना

जालना : प्रतिनिधी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील पक्षांची तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांसोबत तुलना केली आहे. केस काढण्यासाठी…

4 years ago

नागपूरप्रमाणे अन्य ठिकाणीही मेट्रोच्या कामासाठी सहकार्य करा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंतप्रधानांकडे मागणी

पुणे : प्रतिनिधी आपल्या आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सहकार्याने नागपूर मेट्रोचे काम पूर्ण झाले.तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी मेट्रोची …

4 years ago

Big Breaking : राज्यपालांबद्दल अजितदादांनी केली थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार..!

पुणे : प्रतिनिधी आज पुण्यात विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री…

4 years ago

भगतसिंह कोश्यारी यांचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम सुरू : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यपालांना हटवावं अशी…

4 years ago

मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण देणार, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय आरक्षणाबाबतचा अंतरिम अहवाल नाकारत ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका…

4 years ago

नारायण राणे यांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का : शरद पवार यांचा सवाल

पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडीच्या अटकेवरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधकांकडून…

4 years ago

महत्वाच्या पदावरील व्यक्तीनं विचार करूनच बोलायचं असतं : अजितदादांचा राज्यपालांना सल्ला

मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजीमहाराज आणि महात्मा फुले यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्यानं राज्यभरात तीव्र पडसाद उमटत…

4 years ago