

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयात येत्या २५ फेब्रुवारीला ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे. राज्यात ओबीसी समाज ४० टक्के, ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रमाण ३० टक्के आणि ओबीसी शेतकऱ्यांचे प्रमाण ३९ टक्के असल्याचे राज्य सरकारने विविध संस्था तसेच शासकीय प्रणालीद्वारे काढलेल्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयात राज्य मागासवर्ग आयोगाने अंतरिम निकाल दिला आहे. त्यावरून महाविकास आघाडी सरकारने राज्यातील आगामी निवडणुकांना परवानगी द्यावी, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचा फायदा आगामी काळात महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो.
राज्य सरकारने एकूण ६ विभागांचा मिळून एकत्रित डेटा तयार केला आहे. ओबीसींचा हा डेटा सरकारला न्यायालयात सिद्ध करावा लागणार आहे. न्यायालयासमोर हा डेटा सिद्ध झाल्यास ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…