

पुणे : प्रतिनिधी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर ‘गेंड्याच्या कातडीचे सरकार’ या शब्दात टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑन फिल्ड आहेत. विरोधकांनी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, त्याला आम्ही काय करावे. ठाकरे सरकार हे जनतेच्या मनात आहेत. चंद्रकांत दादांना एखादं उपमांचं पुस्तक आणून द्यावं, अशा शब्दांत त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, त्यामुळे शहरातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. याच संधीचा फायदा घेत विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. शाळा पुन्हा चालू करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून करण्यात येत आहे. शाळा सुरू करण्यासाठी कोणताही दबाव आणू नये. नाईलाजानं सरकारने बंद केल्या आहेत, असेही यावेळी नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…