मुंबई

Breaking : दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित तारखेलाच होणार : वर्षा गायकवाड यांची माहितीBreaking : दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित तारखेलाच होणार : वर्षा गायकवाड यांची माहिती

Breaking : दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित तारखेलाच होणार : वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गामुळे इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार का? असा सवाल विदयार्थी आणि पालकांकडून…

4 years ago

Crime Breaking : प्रेमाच्या आड येणाऱ्या विवाहितेच्या पतीलाच धमकावलं; बारामतीतल्या मुजोर पीएसआयचा प्रताप

बारामती : प्रतिनिधी बारामतीत कार्यरत असलेल्या एका मुजोर पोलिस उपनिरीक्षकाने तक्रारदार महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्या पतीला धमकावल्याचा प्रकार समोर…

4 years ago

Breaking News : अखेर निर्णय झाला; ‘या’ दिवशी सुरु होणार पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये..!

पुणे : प्रतिनिधी येत्या १ फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील रुग्णसंख्येत कमालीची घट झाली…

4 years ago

Big Breaking : पोलीस दलामध्ये ७ हजार २०० नव्या पोलिसांची भरती होणार; गृहमंत्र्यांची माहिती

अहमदनगर : प्रतिनिधी पोलीस दलामध्ये लवकरच नवीन ७ हजार २०० पोलिसांची भरती होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय…

4 years ago

TET Breaking : टीईटी परीक्षेमध्ये ७८०० उमेदवारांना पैसै घेऊन उत्तीर्ण केल्याचं उघड

पुणे : प्रतिनिधी काही दिवसांपासून गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपरफुटीप्रकरणी आणखी एक माहिती समोर आली आहे. २०१९-२०२०…

4 years ago

३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार म्हाडाची सरळसेवा भरती परीक्षा

मुंबई : प्रतिनिधी म्हाडाच्या सरळसेवा भरतीमध्ये तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ जानेवारी, १,२,३,७,८,९ फेब्रुवारी रोजी…

4 years ago

दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..? राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले संकेत

मुंबई : प्रतिनिधी इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मार्च महिन्यात होणार होत्या. मात्र आता मार्चऐवजी एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे.…

4 years ago

अध्यक्ष महोदय.. याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून १२ आमदारांची नियुक्ती होत नाही; यावरही आवाज उठवा : उर्मिला मातोंडकर

मुंबई : प्रतिनिधी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते…

4 years ago

‘त्या’ आमदारांना विधानसभेत घ्यायचं की नाही हा विधानसभेचा निर्णय : भास्कर जाधव

मुंबई : प्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात विधानसभेत गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे तत्कालीन अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावून गेल्यामुळे भाजपच्या १२ आमदारांना…

4 years ago

Breaking News : ..अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून १२ आमदारांचे निलंबन रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका दिला असून राज्य सरकारने निलंबित केलेल्या भाजपाच्या १२ आमदाराचे…

4 years ago