Mahavikas Aaghadi
-
महानगरे
महानगरेमुंबई वगळता नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्क्यांनी होणार वाढ : राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शहरातील विकासाचा दर झपाट्याने वाढवण्यासाठी मुंबई वगळता राज्यातील सर्व नगरपरिषदा आणि…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारणBreaking : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ११२ कोटींचा निधी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाने एस.टी.कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. या उपाययोजनांचा एक…
अधिक वाचा » -
महानगरे
महानगरेआमचं तोंड बंद करण्याची भाषा तुम्ही बोलूच नका : छगन भुजबळ यांचा भाजपला इशारा
देगलूर : प्रतिनिधी आम्ही भाजपाच्या दादागिरीला शरण जाणार नाहीत. आमचं तोंड बंद करण्याची भाषा तुम्ही बोलूच नका. हा छगन भुजबळ…
अधिक वाचा » -
पुणे
पुणेराष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांची निवड…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारणशरद पवार-उद्धव ठाकरे बैठक : भाजपविरोधातील रणनीती आज ठरणार..?
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर बैठक होत आहे.…
अधिक वाचा » -
पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडसर्वसामान्य जनतेविषयी केंद्र शासनाला आस्था नाही : शरद पवार यांची टीका
पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकार महागाईच्या दरीत ढकलत आहे. सर्वसामान्य जनतेविषयी केंद्र शासनाला कोणतीही आस्था राहिलेली नाही.…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारणसंपूर्ण मंत्रिमंडळ तुरुंगात टाका, आम्ही घाबरत नाहीत: नवाब मलिक यांचे फडणवीसांना आव्हान
मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करत आहे, असा गंभीर आरोप भाजपावर…
अधिक वाचा » -
महानगरे
महानगरेदसरा दिवाळीचे निमित्त पाहून गायब झालेले विरोधक समोर येतात : धनंजय मुंडे यांचे प्रत्युत्तर
बीड : प्रतिनिधी मागील वर्षी मार्च महिन्यात टाळेबंदी करण्यात आली होती. तेव्हापासून जनतेतून गायब झालेले विरोधक दिवाळी दसऱ्याच्या निमित्त जनतेसमोर…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारणBreaking : अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे पॅकेज; महाविकास आघाडी सरकारची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान…
अधिक वाचा »
