Maharashtra Govt VS INDIA Govt

नवाब मलिक यांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच; आणखी दोन आठवडे वाढला तुरुंगातील मुक्कामनवाब मलिक यांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच; आणखी दोन आठवडे वाढला तुरुंगातील मुक्काम

नवाब मलिक यांना न्यायालयाकडून दिलासा नाहीच; आणखी दोन आठवडे वाढला तुरुंगातील मुक्काम

मुंबई: प्रतिनिधी ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाकडून आजही दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांची…

4 years ago

जसा रावणाचा जीव बेंबीत होत, तसा काहींचा जीव मुंबईत; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

मुंबई : प्रतिनिधी काल विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

4 years ago

किरीट सोमय्या ईडीचे एजंट आणि ईडी भाजपाचे एटीएम मशीन बनलीय : संजय राऊत यांचा गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले आहेत.…

4 years ago

Big Breaking : नवाब मलिक यांना ईडीकडून अटक; मलिक म्हणाले, लढेंगे.. नही झुकेंगे ..!

मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकत सकाळी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मलिक यांना…

4 years ago

मोठी बातमी : राज्यातील काँग्रेसचे दोन वरिष्ठ नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर..?

मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणेकडून कसून चौकशी…

5 years ago

शरद पवार-उद्धव ठाकरे बैठक : भाजपविरोधातील रणनीती आज ठरणार..?

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर बैठक होत आहे.…

5 years ago

राज्यपालांनी जाता-जाता १२ आमदारांच्या फाईलवर सही करून जावं : संजय राऊत यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी हे महाराष्ट्रात, राजभवनात चांगले रमले आहेत.  अनेक कामे करता करता पक्षकार्यही करत आहेत. त्यांनी…

5 years ago

Breaking News : विरोधी नेत्यांवर अधिकाऱ्यांकडून होणारे आरोप हा भाजपचा नियोजित कट : नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : प्रतिनिधी देशात ज्या ज्या ठिकाणी भाजप विरोधी सत्ता आहे, तिथल्या नेत्यांना बदनाम करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. अनेक अधिकारी…

5 years ago

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत : नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधीलसीचा पुरवठा आवश्यक आहे तेवढा पुरवठा केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला होत नसल्याने लसीकरणाची केंद्र बंद करावी लागत असल्याची माहिती राष्ट्रवादी…

5 years ago

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी : नाना पटोले यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी देशातील कोरोना निर्मूलनाच्या लढ्याला महाराष्ट्राच्या चुकीमुळे फटका बसला असे वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले. त्यावर…

5 years ago