बारामती : प्रतिनिधी बारामतीत आज दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. बारामती…
मुंबई : प्रतिनिधी अतिवृष्टी, पूरस्थिती, दरड कोसळण्यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांचा जीव वाचविणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य…
मुंबई : प्रतिनिधी पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात…
मुंबई : प्रतिनिधी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती गंभीर आहे. सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे, आपत्तीग्रस्तांना तातडीने…
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. काल रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत…
कल्याण : प्रतिनिधी मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच ठाकूर्ली रेल्वे स्थानक परिसरात हृदय…
नीरा : प्रतिनिधी पुरंदर तालुक्यातील नीरा गावच्या सीमेवरून वाहणा-या बुवासाहेब ओढ्याला दीड महिन्यांत चौथ्यांदा गुरूवारी (दि.२०) पहाटे तीन वाजल्यापासून पुर…
मुंबई : प्रतिनिधी यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच…
पुणे : प्रतिनिधी काल राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पुणे शहरामध्येही कालच्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पावसाच्या…
वर्धा : प्रतिनिधी आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. पाऊस सुरू आहे म्हणून शेतकरी इतके दिवस थांबला. पण आता थांबण्याची…