Farmer Issue

BIG BREAKING : नीरा डावा कालवा अस्तरीकरणाबाबतची बैठक ठरली निष्फळ; शेतकऱ्यांचे दोन गट समोरासमोर आल्याने झाला गोंधळBIG BREAKING : नीरा डावा कालवा अस्तरीकरणाबाबतची बैठक ठरली निष्फळ; शेतकऱ्यांचे दोन गट समोरासमोर आल्याने झाला गोंधळ

BIG BREAKING : नीरा डावा कालवा अस्तरीकरणाबाबतची बैठक ठरली निष्फळ; शेतकऱ्यांचे दोन गट समोरासमोर आल्याने झाला गोंधळ

बारामती : प्रतिनिधी नीरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाबाबत बारामतीत आज जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये आयोजित बैठक चर्चेविनाच निष्फळ ठरली. अस्तरीकरणाला…

4 years ago

BIG BREAKING : निरा डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामाला अजितदादांनी लावला ब्रेक; पुरुषोत्तम जगताप यांची माहिती

बारामती : प्रतिनिधी बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण थांबवण्याच्या सुचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केल्या आहेत. तालुक्यातील…

4 years ago

POLITICAL : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात मांडला शेतकरी हिताचा मुद्दा; विधानसभा अध्यक्षांनी दिले ‘हे’ आदेश..!

मुंबई : प्रतिनिधी पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी हवामान विषयक आकडेवारीचा अभ्यास करत असतात, मात्र गेल्या महिन्यापासून (दि. १५…

4 years ago

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यापासून राज्यात दररोज तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मागील ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या : अजित पवार

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून मागच्या ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या…

4 years ago

आमदारांच्या शिफारसीच्या यादीमधून माझे नाव वगळा; राजू शेट्टी यांचे राज्यपालांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. महाविकास आघाडी आणि आमचे कसलेच संबंध नाहीत. त्यामुळे…

4 years ago

राजू शेट्टी विधानपरिषदेची आमदारकी नाकारणार? दिले ‘हे’ संकेत

मुंबई : प्रतिनिधी शेतकऱ्यांचा वीज प्रश्न, भूमी अधिग्रहण कायदा, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या निधीत सरकारने घेतलेली भूमिका असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे सुटलेले…

4 years ago

Breaking News : राज्यातील शेतकऱ्यांची वीज पूर्ववत जोडणार; महाविकास आघाडी सरकारचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. थकबाकीमुळे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया आजपासून…

4 years ago

वीज तोड मोहिमेविरोधात इंदापुरात भाजपचा रास्ता रोको; हर्षवर्धन पाटील यांचा दत्तात्रय भरणेंवर हल्लाबोल

इंदापूर : प्रतिनिधी इंदापूरात  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या वीज तोडणी मोहिमेच्या निषेधार्थ…

4 years ago

महाराष्ट्र सरकारला लकवा मारला आहे का ? राजू शेट्टी यांचा संतप्त सवाल

कोल्हापूर : प्रतिनिधी शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांची ही मागणी मान्य…

4 years ago

मोदी-योगी सरकारच्या अडचणी वाढणार..? लखिमपूर शेतकरी हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या लखीमपुर शेतकऱ्यांच्या आंदोलनातील हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गंभीर पावले उचलली आहेत. न्यायालयाने…

5 years ago