शेतकरी प्रश्न
-
नाशिकनाशिक
विरोधी पक्षातील नेते नोटीसीमुळे भेदरले; शेतकऱ्यांना आता पाठीराखाच नाही : राजू शेट्टी यांची टिका
नाशिक : प्रतिनिधी अगोदरचे सरकारही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नव्हते. विद्यमान सरकारदेखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नाही. विरोधी पक्षातील नेते नोटिसांमुळे भेदरलेले…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
BIG NEWS : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : अजितदादांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : प्रतिनिधी यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे, संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
POLITICAL : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात मांडला शेतकरी हिताचा मुद्दा; विधानसभा अध्यक्षांनी दिले ‘हे’ आदेश..!
मुंबई : प्रतिनिधी पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी हवामान विषयक आकडेवारीचा अभ्यास करत असतात, मात्र गेल्या महिन्यापासून (दि. १५…
अधिक वाचा » -
कृषि जगतकृषि जगत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यापासून राज्यात दररोज तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या; मागील ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या : अजित पवार
मुंबई : प्रतिनिधी राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून मागच्या ४५ दिवसात १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
आमदारांच्या शिफारसीच्या यादीमधून माझे नाव वगळा; राजू शेट्टी यांचे राज्यपालांना पत्र
मुंबई: प्रतिनिधी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. महाविकास आघाडी आणि आमचे कसलेच संबंध नाहीत. त्यामुळे…
अधिक वाचा » -
कृषि जगतकृषि जगत
महाराष्ट्र सरकारला लकवा मारला आहे का ? राजू शेट्टी यांचा संतप्त सवाल
कोल्हापूर : प्रतिनिधी शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांची ही मागणी मान्य…
अधिक वाचा »