महाविकास आघाडी
-
महाराष्ट्रमहाराष्ट्र
पाच राज्यांच्या निकालावरून शिवसेनेला त्यांची लायकी कळली असेल : नितेश राणे
मुंबई : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये पंजाब वगळता इतर चारही राज्यात भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. शिवसेनेने पाच राज्यांपैकी उत्तरप्रदेश,…
अधिक वाचा » -
राजकारणराजकारण
विधानसभा अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा; गिरीश महाजन यांची याचिका न्यायालयाने फेटाळली
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रियेत बदल करत आवाजी पद्धतीऐवजी गोपनीय पद्धतीने घेण्याची अधिसूचना…
अधिक वाचा » -
अर्थकारणअर्थकारण
राज्य शासनाने घेतला सातबारा उतारा बंद करण्याचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारे आरसाच होय. शेत जमिनीशी निगडित महत्त्वाच्या गोष्टींची माहिती या उताऱ्यावर दिलेली…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
भाजपवाले काहीही म्हणतील; पण महाराष्ट्रात त्यांचा मुख्यमंत्री नसेल : संजय राऊत
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपामध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी होताना दिसत आहे. अशातच, त्यांचा जागतिक पक्ष आहे.…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
Big Breaking : पोलीस दलामध्ये ७ हजार २०० नव्या पोलिसांची भरती होणार; गृहमंत्र्यांची माहिती
अहमदनगर : प्रतिनिधी पोलीस दलामध्ये लवकरच नवीन ७ हजार २०० पोलिसांची भरती होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीदरम्यान होणार म्हाडाची सरळसेवा भरती परीक्षा
मुंबई : प्रतिनिधी म्हाडाच्या सरळसेवा भरतीमध्ये तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील ५६५ पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी ३१ जानेवारी, १,२,३,७,८,९ फेब्रुवारी रोजी…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
सर्वोच्च न्यायालयाची सहानुभूती एकाच राजकीय पक्षाला मिळते; आम्हाला का नाही..? संजय राऊत यांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून राज्यांत शिवसेना आणि भाजपा…
अधिक वाचा » -
महानगरेमहानगरे
दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार..? राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले संकेत
मुंबई : प्रतिनिधी इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा मार्च महिन्यात होणार होत्या. मात्र आता मार्चऐवजी एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे.…
अधिक वाचा » -
महाराष्ट्रमहाराष्ट्र
अध्यक्ष महोदय.. याच महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून १२ आमदारांची नियुक्ती होत नाही; यावरही आवाज उठवा : उर्मिला मातोंडकर
मुंबई : प्रतिनिधी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते…
अधिक वाचा »