महाराष्ट्र शासन
-
कृषि जगत
कृषि जगतमहाराष्ट्र सरकारला लकवा मारला आहे का ? राजू शेट्टी यांचा संतप्त सवाल
कोल्हापूर : प्रतिनिधी शेतीला दिवसा दहा तास वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांची ही मागणी मान्य…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारण…अन्यथा मी फाशी घेईल : रवी राणांचा विधानसभेत रुद्रावतार
मुंबई : प्रतिनिधी महापालिका आयुक्तांवर शाई फेक केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे…
अधिक वाचा » -
पुणे
पुणेTET Breaking : टीईटी परीक्षेत २४० कोटींचा घोटाळा; पुणे पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब उघड
पुणे : प्रतिनिधी टीईटी परीक्षेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या परीक्षेत तब्बल २४० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे पुणे…
अधिक वाचा » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रनागपूरप्रमाणे अन्य ठिकाणीही मेट्रोच्या कामासाठी सहकार्य करा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पंतप्रधानांकडे मागणी
पुणे : प्रतिनिधी आपल्या आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सहकार्याने नागपूर मेट्रोचे काम पूर्ण झाले.तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी मेट्रोची …
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारणBig Breaking : राज्यपालांबद्दल अजितदादांनी केली थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार..!
पुणे : प्रतिनिधी आज पुण्यात विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारणभगतसिंह कोश्यारी यांचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम सुरू : संजय राऊत
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्यपालांना हटवावं अशी…
अधिक वाचा » -
महाराष्ट्र
महाराष्ट्रमध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण देणार, राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय आरक्षणाबाबतचा अंतरिम अहवाल नाकारत ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारणनारायण राणे यांनाही अटक झाली होती, त्यांचा राजीनामा घेतला का : शरद पवार यांचा सवाल
पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडीच्या अटकेवरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधकांकडून…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारणमहत्वाच्या पदावरील व्यक्तीनं विचार करूनच बोलायचं असतं : अजितदादांचा राज्यपालांना सल्ला
मुंबई : प्रतिनिधी छत्रपती शिवाजीमहाराज आणि महात्मा फुले यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्यानं राज्यभरात तीव्र पडसाद उमटत…
अधिक वाचा »
