महाराष्ट्राचं राजकारण
-
अर्थकारण
अर्थकारणसरकार पडणार म्हणणारे देव पाण्यात घेऊन बसलेत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा टोला
नाशिक : प्रतिनिधी विरोधी पक्षांकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकार पाडणार असल्याची विधाने केली जात आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
अधिक वाचा » -
पुणे
पुणेकोणी कितीही उड्या मारल्या असत्या तरी; कोल्हापुरातून सतेज पाटील निवडून येणार होते : अजित पवार
पुणे : प्रतिनिधी संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने राज्यमंत्री सतेज पाटील…
अधिक वाचा » -
महानगरे
महानगरेनारायण राणे यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली; त्याबद्दल त्यांचे खास आभार : जयंत पाटील यांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकार जाण्याच्या वेगवेगळ्या तारखा देत आहेत. मात्र नारायण राणे यांनी मार्च ही…
अधिक वाचा » -
महानगरे
महानगरेमोठी बातमी : महाराष्ट्रात कॉँग्रेसकडून होणार खांडेपालट; अधिवेशनापूर्वी नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी..?
मुंबई : प्रतिनिधी आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी काँग्रेसकडून राज्यात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात मोठे बदल करून…
अधिक वाचा » -
महानगरे
महानगरेराज्यातील १०५ नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर; १ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया
बारामती : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १०५ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींच्या…
अधिक वाचा » -
महानगरे
महानगरेविनोद तावडे यांचे भाजपकडून पुनर्वसन; राष्ट्रीय कार्यकारणीत ‘या’ महत्वाच्या पदाची जबाबदारी
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या समितीत माजी मंत्री विनोद तावडे यांना ‘महामंत्री’…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारणBig Breaking : आमचं सरकार होतं तेव्हाही विलिनीकरण कुठे झालं..? रोडवर एक आणि आत गेल्यावर वेगळं असतं.. महादेव जानकर यांचा भाजपला घरचा आहेर
बुलढाणा : प्रतिनिधी ‘आमचे सरकार असताना कुठं झाले विलिनीकरण, रस्त्यावर असताना एक बोलावं लागतं आणि आत गेल्यावर एक असतं,…
अधिक वाचा » -
मनोरंजन
मनोरंजनवेड्यासारखं बरळणाऱ्यांना नशेचा पुरवठा कोण करतं याचा तपास एनसीबीने करावा : संजय राऊत यांचा टोला
मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री कंगना राणावतने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आहिंसेवर भाष्य केले आहे. दुसरा गाल पुढे करून स्वातंत्र्य मिळत…
अधिक वाचा » -
महानगरे
महानगरेसरकार कधी येणार ही चर्चा बंद करा; विरोधी पक्ष म्हणून काम करायचे आहे : चंद्रकांत पाटील
मुंबई : प्रतिनिधी आपले सरकार कधी येणार… देवेंद्रजी, माझ्या कानात सांगा.. आम्ही कोणाला सांगत नाही. या सरकार येण्याच्या चर्चा आता…
अधिक वाचा »
