

कोपरगाव : प्रतिनिधी
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे अंत्यविधी होणार आहे.
१९६० मध्ये त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्याचबरोबर त्यांनी सहकाराच्या माध्यमातून रासायनिक प्रकल्प यशस्वी करत राज्याला दिशादर्शक काम केले. १९८५ ते १९९० चा अपवाद सोडता सहा दशके ते आमदार होते.
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी संजीवनी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन महाविद्यालयाची उभारणी केली. त्यात त्यांनी काळानुसार बदल करत विविध अभ्यासक्रम आणले. महसूल, कृषी, परिवहन आणि उत्पादन शुल्क या खात्यांचे त्यांनी मंत्रीपद भूषवले होते.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…