

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या आनंदी देशाच्या अहवालावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या विचारांमुळे आपण १३६ व्या स्थानावर पोहोचलो असल्याचे ते म्हणाले आहेत.
हंगर रँक १०१ वा क्रमांक, स्वातंत्र्य क्रमांक ११९ आणि आनंदी देशांच्या यादीत आपला भारत देश १३६ व्या स्थानावर आहे. केंद्र सरकारच्या विचारांमुळे आपण १३६ व्या स्थानावर पोहोचलो आहोत. देशात जर अशीच परिस्थिती राहिली तर लवकरच आम्ही घृणा आणि रागाच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर यायला वेळ लागणार नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
डेनमार्क, नेपाळ, फिनलंड, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका यांसारखे देश भारत देशापेक्षा जास्त आनंदी आहेत. भारत हा आनंदी देशांच्या तुलनेत खालच्या पायरीवर का आहे यांचाही शोध घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…