

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत सरकारने डिजिटल इंडिया मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे देशाला डिजिटल बनवण्यासाठी भारत सरकार अनेक पावले उचलत आहे. आता सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे देशात तब्बल ६१०० रेल्वेस्थानकावर मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे.
रेल्वे टेलिकम्युनिकेशन कंपनी रेलटेल सोबत इंटरनेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज Google Inc. ने रेल्वेस्थानकावर वायफाय सुविधा देण्यासाठी रेल्वे भागीदारी केलेली आहे. देशातील हॉट स्टेशन याला अपवाद असणार आहेत.
उत्तर रेल्वेच्या लखनऊ विभागातील उबराणी रेल्वे स्थानकावर वाय-फायची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्यानंतर ६१०० रेल्वे स्थानकावर मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, असे रेलटेलने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…