

मुंबई : प्रतिनिधी
कोरोनामुळे राज्यात लावण्यात आलेले निर्बंध हटवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनामुळे विविध निर्बंध लागू करण्यात आले होते. या निर्बंधांमुळे सण, उत्सव आणि विविध कार्यक्रमांवर परिणाम झाला होता. मात्र आता राज्य कोरोनाच्या संकटातून मुक्त झाल्यामुळे सर्व निर्बंध रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, मास्क वापराबाबतही राज्य सरकारने निर्णय घेतला असून ज्यांना आवश्यकता वाटेल त्यांनीच मास्क वापरण्याबाबत सुचित करण्यात आले आहेत. निर्बंधमुक्तीचा निर्णय झाल्यामुळे येणाऱ्या काळातील सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…