

पुणे : प्रतिनिधी
हापूस आंबा प्रेमींना यावर्षी हापूसची चव चाखण्यासाठी काही काळ वाट पहावी लागणार आहे. कारण यावर्षी कोकणमधील आंब्यांचे बदलत्या निसर्गामुळे खुप नुकसान झाले आहे. त्यामुळे हापूसचा हंगाम उशिरा सुरू होत आहे.
सध्या बाजारात घाऊक आणि किरकोळ आवक उपलब्ध असून आंब्याचे भाव चढेच आहेत. येत्या काही काळात बाजारातील हापूस आंब्याची आवक वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पाहावी लागणार आहे. १५ एप्रिलनंतर बाजारात आंब्याची आवक वाढू शकते.
कमी आवक असल्याने हे दर वाढले आहेत. आवक वाढल्यास दर कमी होऊ शकतात. बदलत असलेल्या हवामानामुळे सुरुवातीच्या काळात मोहर गळाला असून त्यानंतर आलेली फळेही गळाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी केवळ 25 ते 30 टक्के फळे झाडांना आहेत. त्यामुळे हापूस आंब्याची आवक बाजारात कमी आहे.
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीसाठी घेतलेल्या बैलाच्या व्यवहारातून वाद होऊन गोळीबाराची घटना बारामती तालुक्यातील निंबूत…
पुणे : प्रतिनिधी जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'ज्ञानोबा माऊली तुकाराम' च्या जयघोषात,…
बारामती : प्रतिनिधी निंबूत येथे बैलगाडा शर्यतीतील बैलाच्या खरेदीतील व्यवहारातून झालेल्या गोळीबारात फलटण येथील रणजीत…
बारामती : प्रतिनिधी बैलगाडा शर्यतीत नावाजलेल्या ‘सुंदर’ या बैलाच्या खरेदीवरून झालेल्या वादातून रणजीत निंबाळकर यांच्यावर…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’,…
बारामती : प्रतिनिधी बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अन्य शाळांमध्ये…